नमस्कार साहित्यप्रेमी रसिकहो ,
यावर्षीचे ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे होणार आहे. साहित्य महामंडळाने यापूर्वी पार पडलेलेया संमेलनाला कायम वादाची किनार होती. छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पुरंधर किल्ल्याच्या साक्षीने साहित्य संमेलन होणार आहे . करहाकाठावर होणाऱ्या समेलानाबाबत आपल्या अपेक्ष्या कळवाव्यात… त्या संयोजकापर्यंत पोचवल्या जातील …जेणेकरून संमेलन वादाशिवाय व ऐतिहासिक होईल . पुरंदरला साहित्याचा मोठा वारसा आहे, छत्रपती संभाजी महाराज, संत सोपानदेव, महात्मा फुले, आचार्य अत्रे , सगनभाऊ, होनाजीबाळा , यशवंतराव सावंत आदी ,
दशरथ यादव , पुणे (सासवड )
उपाध्यक्ष - महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड
No comments:
Post a Comment